डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समता दूत प्रकल्प अहमदनगरच्या वतीने अभिवादन.

- Advertisement -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समता दूत प्रकल्प अहमदनगरच्या वतीने अभिवादन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समता दूत प्रकल्प अहमदनगरच्या वतीने  मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद समवेत बार्टी समता दूतचे रवींद्र कटके, सुलतान सय्यद, वसंत बढे, एजाज पिरजादे, रजत अवसक, संतोष शिंदे, चर्मकार विकास, संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, संतोष कानडे, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करत सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा विचार दिला. त्यांनी संविधान दिलं. त्यांच्या स्मृती आम्हा सगळ्यांना आयुष्य समाधान पूर्वक जगण्याचे व समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देणारे असल्याची भावना व्यक्त केली.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!