- Advertisement -
परभणी – जिल्ह्यात सर्वच तालुक्यात आज सकाळ पासून मोठ्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले.आधी पडलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते पण त्यातच आज झालेल्या पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तरी या भागातील नागरिक, शेतकरी यांचे या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून काहीतरी मदत करावी.अशी मागणी होत आहे.
- Advertisement -