मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी ९ वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे.

या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देणार.

या प्रकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “अहमदनगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये १७ रूग्णांपैकी ७ रूग्णांना वाचवण्यात यश आलं आहे.

यामध्ये १० जणांचा मृत्यू झालाय.ही घटना दुर्देवी असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!